विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन सोहळा संपन्न…
जिल्ह्यात अधिक कुशल कारागिर निर्माण व्हावेत;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.. सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.) :विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गुणवंत, किर्तीवंत, कुशल कारागिर घडवले जाणार असल्याने युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे. विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक कुशल कारागिर निर्माण व्हावेत असे मत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, येथे ‘पंतप्रधान विश्वकर्मा’ योजनेच्या…
