शासनाने ‘ आश्वासन ‘ दिलेल्याचा जी आर काढताच आंदोलन मागे…
आशा, गटप्रवर्तक यांचे तहसीलदारांना निवेदन.. मालवण दि प्रतिनिधीदोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तकांना वाढीव मानधन तसेच दरवर्षी दोन हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे लेखी आश्वासन दिलेले असताना याबाबत शासनाने शासन निर्णय जाहीर न केल्याने आपल्या मागण्यापासून आशा तसेच गटप्रवर्तकांना वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याबाबत त्वरित शासन निर्णय जाहीर करावा यासाठी राज्यभरातील…
