पुण्यातील बैठकीत बोगस खतं-किटकनाशकांचा मुद्दा तापला…
कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी तातडीची मागणी. ⚡देवगड ता.०९-: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कृषी आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी मा. खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथील कृषी…
