जी लोक सहानुभूतीचे राजकारण करतात त्यांनी अडीच वर्षात काय काम केले…?
मंत्री दीपक केसरकर :तुमचा पक्ष आमच्यामुळे तुटला नाही त्याचा जाब संजय राऊत यांना विचारा… ⚡सावंतवाडी ता.०२-: प्रत्येक बूथ वाईज दौरे लावा गाड्या घ्या फिरा या पक्षाला बाळासाहेब यांच नाव आहे धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह आहे.सावंतवाडी जी लोक आता सहानुभूतीचे राजकारण करीत आहेत त्यांनी अडीच वर्षात काय काम केले हे पाहावे असा टोला राज्याचे शालेय…
