पालकमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे जनतेची फसवणूक…
परशुराम उपरकर:टोलमाफीच्या घोषणेवर उपरकरांचा सवाल; महामार्ग, विमानतळ, आरोग्य व्यवस्थेवरही सरकारला घेरले.. ⚡कणकवली ता.१८-: पालकमंत्री नितेश राणे यांच्या विविध घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पालकमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे केवळ एप्रिल फूल ठरत आहेत, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना…
