Global Maharashtra Breaking News

आरोग्य शिबिरात ७० जणांनी तपासणी…

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला-आनंदवाडी येथे डॉ.आंबेडकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा ७० जणांनी लाभ घेतला. उद्घाटन वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहूल कुंभार, सेवानिवृत्त जिल्हा न्यायालय अधिक्षक एन.पी.मठकर यांच्या हस्ते झाले.

Read More

संस्कार शिबिरातून विद्यार्थी व पालक यांना दिशा देण्याचे काम…

वामन खोत:भंडारी प्राथमिक शाळेत संस्कार शिबिराचे उदघाटन. ⚡मालवण ता.१६-: संस्कार ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. संस्कार शिबिराद्वारे आम्ही विद्यार्थी व पालक यांना दिशा देण्याचे काम करत आहोत. पालकांनी त्यांच्या मुलांवर सातत्याने संस्काराचे धडे देण्याचे व त्यांच्या मनावर चांगल्या विचारांची, कृतीची मशागत करण्याची जबाबदारीची भूमिका निभवावी तरच मुले संस्कारक्षम होतील, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य…

Read More

कुडाळ शहरात पोलीस संचलन…

⚡कुडाळ ता.१६-: लोकसभा निवडणूक अनुषंगाने आज सायंकाळी ६ वाजता कुडाळ शहरात पोलीस संचलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस निरीक्षक कृषीकेश रावले, डीवायएसपी कविता गायकवाड, कुडाळ पोलिस निरीक्षक रूनाल मुल्ला यांच्या समवेत २० पोलिस अधिकारी, १७५ अंमलदार आणि २ आरसीपी यांची उपस्थिती होती. कुडाळ पोलिस स्टेशनपासून या संचलनाला सुरुवात होऊन जिजामाता चौक मार्गे, कुडाळ बाजारपेठ, गांधी…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात रत्नागिरी सिंधुदुर्गमधून हक्काचे खासदार लोकसभेत पाठवूया…

सौ. नीलम राणे: महिला शक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाठबळ दिले… मालवण (प्रतिनिधी) विकसित भारताचे स्वप्न घेऊन प्रगतीपथावर वाटचाल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामन्य जनता व महिलांसाठी देशभर राबवल्या जात आहेत. महिला शक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाठबळ दिले. कोकणतही महिला संघटितपणे आत्मनिर्भर होत आहेत. नारायण…

Read More

बीडवाडीत उद्या राम नवमी उत्सव…

⚡कणकवली ता.१६-: श्री गुरुदेव दत्त मंदिर उत्सव समितीतर्फे बीडवाडी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात बुधवार 17 एप्रिलला राम नवमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी 7 वा. श्रींची महापूजा, 9 वा. श्री राम पंचायतन पूजा, 10 वा. ह. प. प. संदेश गोसावी यांचे कीर्तन, 12.2 वा. श्री राम जन्मोत्सव सोहळा,…

Read More

सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षेत इन्सुली नं. ५ शाळेने घवघवीत यश…

⚡बांदा ता.१६-: सिंधुरत्न प्रज्ञाशोध परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नं. ५ शाळेने घवघवीत यश संपादन केले.सुवर्ण पदकाचे मानकरी – इयत्ता दुसरी – देवांश दीपक पडवळ- १७६ गुण (जिल्हा गुणवत्ता यादीत 24 वा). इयत्ता चौथी – रिया विद्याधर सावंत- १७६ गुण (जिल्हा गुणवत्ता यादीत 16 वी). इयत्ता तिसरी – दिपश्री दीपेश सावंत- 166 गुण.रौप्य…

Read More

पत्रकार दत्तप्रसाद पोकळे यांना मातृशोक…

⚡सावंतवाडी ता.१६-: असनिये कणेवाडी येथील रहिवाशी सौ. सुहासिनी उदय पोकळे (६५) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्या सोमवारी आपल्या इन्सुली येथील माहेरी गेल्या होत्या. मात्र मंगळवारी सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त…

Read More

कोकणाचा विकास हाच माझा ध्यास…

विनायक राऊत यांचे प्रतिपादन: शिरवल येथे खळा बैठक.. ⚡कणकाली ता.१६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा मी गेली १० वर्ष खासदार आहे. कोकणातील विविध प्रश्न व समस्यांबाबत संसदेत आवाज उठवला आहे. त्यापैकी काही प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. खासदारकीच्या माध्यमातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. कोकणाचा विकास हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन…

Read More

तिसऱ्या दिवशी २ उमेदवारांची ४ नामनिर्देशन पत्र दाखल…

निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह.. ⚡रत्नागिरी ता.१६-: नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकूण ३ नामनिर्देशन पत्र दाखल केले. तसेच अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र आज दाखल केली. आजपर्यंत एकूण तीन उमेदवारांची…

Read More

भाजपचे संकल्पपत्र म्हणजे मोदींची गॅरंटी….

संकल्प पत्राची आमदार नीतेश राणे यांनी विस्तृतपणे दिली माहिती.. कणकवली ः भाजपचे संकल्प पत्र (जाहीरनामा) म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरेंटी आहे. 2019 मध्ये ज्या पद्धतीने संकल्प पत्रातून जनतेला आश्वासने दिली आणि ती पूर्ण केली. त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा 2024 निवडणुकीत दिली जाणारी सर्व आश्वासने येत्या पाच वर्षात पूर्ण केली जातील. देशभरातील 15 लाख जनतेच्या…

Read More
You cannot copy content of this page