छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि पुतळा निवडणुकीचे एटीएम म्हणून वापरले गेले…
आम. भास्कर जाधव:राजकोटची आम. भास्कर जाधव यांच्याकडून पाहणी.. मालवण (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचा स्वाभिमान नाहीत, तर संपूर्ण जगाचा स्वाभिमान व मानबिंदू आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे,भ्रष्टाचारामुळे, बेजबाबदारपणामुळे शिवरायांचा पुतळा पडला. महाराजांचा पडलेला पुतळा पाहताना मनाला वेदना होतात, संताप येतो. सरकारकडून यापूर्वी राम मंदिर, काश्मीरचा प्रश्न हे निवडणुकीचे एटीएम कार्ड म्हणून वापरले गेले, त्याच प्रमाणे…
