विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे…
युवराज लखमराजे भोसले: मराठा समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.. ⚡बांदा ता.०१-: विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवली पाहिजे. ग्रामीण भागातील शिक्षण पूर्ण करुन तुम्ही पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणार त्याठिकाणी तुम्ही गुणवत्तेत कमी पडू नये यासाठी आतापासूनच तुमच्या शिक्षणाचा दर्जा तुम्ही उंचावला पाहिजे असे मत सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी बांदा मराठा समाज…
