Global Maharashtra Breaking News

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा.. सावंतवाडी प्रतिनिधीरविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठ जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहेयाबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान केली अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले…

Read More

” शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , क्रिडा क्षेत्रातील अनमोल हिरा हरपला.”…

पेंडूर येथील शोकसभेत संजय नाईक सरांना श्रध्दांजली वाहताना अनेकांना अश्रू अनावर.. ⚡मालवण ता.०७-: कोरोनाशी झुंज देऊन संजय नाईक सर पुन्हा उभे राहिले होते पण यावेळी काळाने डाव साधला. नेतृत्व , कर्तृत्व , वक्तृत्व आणि दातृत्व या गुणांमुळे सरांनी नावलौकिक मिळवला होता. शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक चळवळीत सर नेहमीच पुढे असायचे. त्यांच्या सारखा कुटुंबवत्सल आणि…

Read More

घोणसरी येथे घरावर कोसळले आंब्याचे झाड ; मोठे नुकसान…

⚡कणकवली ता.०७-: तालुक्यातील फोंडाघाट येथे मुसळधार झालेल्या पावसाचा फटका घोणसरी गावातील आयरेवाडी येथील पांडुरंग जाधव यांच्या घरावर झाड पडुन नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घोणसरी आयरेवाडी येथील पांडुरंग वसंत जाधव यांच्या घरावर रविवारी झालेल्या मुसळधार पावसामूळे सायंकाळी ५ वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आंब्याचे झाड कोसळले. यात जाधव यांच्या घराच्या छप्पराचे मोठे नुकसान…

Read More

समाजातील लोकांनाही सरकारचा एक मंत्री आणि आमदार म्हणून सदैव मदत करेन

मंत्री दिपक केसरकर:वैश्य समाजातील गुणवंतांचा केला सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: वैश्य समाजाचा वारसा नवी पिढी पुढे घेऊन जात आहे याचा आनंद आहे. माझं प्रेम सावंतवाडीवर अधिक आहे. समाजातील कुठल्याही बांधवाला गरज असेल त्यावेळी मला हाक मारा, तुम्हाला निश्चित सहकार्य करेन. पुण्श्लोक बापुसाहेब महाराजांनी दिलेल्या शिकवणीनुसार इतर समाजातील लोकांनाही सरकारचा एक मंत्री आणि आमदार म्हणून सदैव मदत…

Read More

तळवणे रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प…

पाऊस ओसरल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर.. ⚡सावंतवाडी ता.०७-:तालुक्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले ठीक ठिकाणी नदी झाले दुथडी भरून वाहू लागले होते तर बरेच ठिकाणी भात शेती ही पाण्याखाली गेली होती तालुक्यातील बरेचसे मार्ग पुराच्या पाण्यामुळे पडले होते तळवणे येथील रस्ता ही नदीच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेल्याने या ठिकाणची दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती

Read More

तिलारी घाटात भूस्खलन…

रस्त्याचा काही भाग गेला वाहून.. ⚡दोडामार्ग ता.०७-: तिलारी घाटात मुसळधार पावसामुळे भू स्खलन होऊन डांबरी रस्त्याच्या काही भागासह डोंगराचा भागही दरीत कोसळला.सुदैवाने त्यावेळी त्या मार्गावर वाहने नसल्याने अनर्थ टळला.काही वर्षांपूर्वी असाच मुसळधार पाऊस कोसळत होता तेव्हा तिलारी घाटातील काही ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ता बंद झाला होता.यावेळीही गेले चार पाच दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.सगळीकडे पाणीच…

Read More

मुसळधार पावसामुळे दोडामार्ग जलमय…

वाहतूक विस्कळित जनजीवन ठप्प.. ⚡दोडामार्ग ता.०७-: मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला आहे.तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे व जनजीवन ठप्प झाले आहे.दोडामार्ग – तिलारी – वीजघर मार्गावर येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर रस्त्यात पाणी साचल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते अनेकांच्या घरात रस्त्यावरील पाणी पोचले होते. याच मार्गावरील…

Read More

जर्मनी सारख्या देशात कौशल्याला खुप वाव आहे,आपली मुलं कौशल्यात कुठेही कमी नाहीत…

मंत्री दिपक केसरकर:जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचं केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ… ⚡सावंतवाडी ता.०७-: आई-वडीलांनी कर्ज घेऊन शिकवलं त्याची भरपाई आपण केली पाहिजे. जर्मनी सारख्या देशात कौशल्याला खुप वाव आहे. आपली मुलं कौशल्यात कुठेही कमी नाहीत. त्यामुळे या संधीचा आपल्या भागातील मुलांनी लाभ घ्यावा. नरेंद्र मोदी यांनी स्कील डेव्हलपमेंटची मुहुर्तमेढ रोवली. त्याचा फायदा आता होत आहे‌. राज्य…

Read More

कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले…

वागदे मराठा मंडळ येथील केटी बंधाऱ्यावर पाणी.. ⚡कणकवली ता.०७-: गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कणकवली तालुक्‍यात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी घेतलेल्या नोंदीत ५९ मिमी इतकी नोंद झाली आहे. तर तालुक्यातील मराठा मंडळनजिक, वागदे येथील केटी बंधाऱ्यावरून पाणी…

Read More

राजन तेलींची भाजपातून हकालपट्टी करा..

मंत्री केसरकर: वरिष्ठांकडे करणार मागणी सावंतवाडी : राजन तेली यांचं महाराष्ट्रातील अस्तित्व काय आहे ? एखाद्या मतदारसंघाचा आमदार व्हायचं म्हणून पातळी सोडून टीका ते करत आहेत. तेली यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी करणार आहे. खालच्या पातळीवर जाऊन बोलायची पण एक मर्यादा असते. मला बोलायचं झालं तर मी खुप काही बोलू शकतो. पण, महायुतीचा…

Read More
You cannot copy content of this page