Global Maharashtra Breaking News

राजन तेली यांनी केसरकरांना सणसणीत चपराक दिली…

रुपेश राऊळ:आतातरी थापा मारणाऱ्या केसरकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.. ⚡सावंतवाडी ता.०८-:मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षाचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. आतातरी थापा मारणाऱ्या केसरकर यांनी थोडीशी जरी नैतिकता असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे. केसरकर यांच्या थापेबाजीवर…

Read More

निवडणुका आल्या की केसरकरांना रोजगार आठवतात…

राजन तेली; मी सरकार मध्ये असलो तरी माझा मायनिंगला विरोध,मी जनते सोबतच राहणार.. सावंतवाडी ता.०८-: मुलांना जर्मनीत नोकऱ्या देणार याचे आम्ही स्वागतच करतो, परंतु जिल्ह्यात रोजगार देणार होता त्याचे काय झाले ते आधी जनतेला सांगा उगाच निवडणुका आल्या की केसरकर नोकऱ्याचे गाजर दाखवतात. त्यामुळे आता केसरकरांनी कितीही लोकांना फसवलं तरी जनता आता फसणार नाही असा…

Read More

शिक्षिका सुष्मिता चव्हाण शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण…

सावंतवाडी ता.०८-: शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या महिला आघाडी प्रमुख तसेच कळसुलकर इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यी प्रिय शिक्षिका सौ. सुष्मिता चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या दूरस्थ शिक्षणक्रमाअंतर्गत बॅरिस्टर नाथ पै बी.एड. कॉलेज कुडाळ या अभ्यास केंद्रात चालवल्या जाणाऱ्या शालेय व्यवस्थापन पदविका (DSM) परीक्षेत विशेष योग्यतेसह प्रथम श्रेणीचे 79.13 % गुण मिळवून अभ्यास…

Read More

केसरकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार…

राजन तेली: उगाच तोंड उघडायला लावू नका; अन्यथा मतदारसंघात फिरायचे वांदे होतीत.. ⚡सावंतवाडी ता.०८-: शिक्षण खात्यावर जो अन्याय होतय त्यावर मी बोला पण कुठली ही पातळी सोडून मी टिका केली नाय त्यामुळे आता मी केसरकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी मी मुख्यंमत्र्याकडे करणार आहे अस पलटवार राजन तेली यांनी केला.दरम्यान उगाच केसरकरांनी तोंड उघाडायला लावू…

Read More

अतिवृष्टीमध्ये जामसंडे खाकशी वाडी येथे कोसळली पाऊलवाटेची संरक्षक भिंत…

कोसळल्या संरक्षण भिंतीचे चिरे पेडणेकर यांच्या अंगणामध्ये.. ⚡देवगड ता.०८-: देवगड तालुक्यात रविवार व सोमवारी पावसाने धुवाधार बॅटिंग केली आहे त्या ठिकाणी यामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन वाहतुकीचा खोळंबा देखील झाला आहे. सोमवारी पहाटे तर पावसाने हाहाकारच माजविला ठिकठिकाणी रस्ते,मळेशेती माड बागायची पाण्याखाली गेल्या होत्या.देवगड तालुक्यातील जामसंडे खाकशीवाडी येथील विलास पेडणेकर यांच्या घरासमोरील चिरेबंदी घाटीची दरड कोसळून…

Read More

बाजारपेठेतील नाले त्वरित साफ करून घ्या…

राजू बेग: नगरपरिषदेकडे निवेदनद्वारे केली मागणी.. सावंतवाडी ता.०८-: बाजारपेठेतील नाले साफ न केल्याने काल संपूर्ण बाजारपेठेत पाणी आले त्यामुळे तात्काळ नगरपालिकेने नाले साफ करून घ्यावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग यांनी केली आहे. दरम्यान शहरातील मुख्य नाला विसावा हॉटेल ते मच्छी मार्केट पर्यंत बंदिस्त केलेले आहेत, गेले वीस वर्षे साफसफाई न झाल्याने अनेक बाटल्या…

Read More

शासकीय विश्रामगृहाला १० कोटी केले खर्च…

पहिल्याच पावसात लागली गळती:आमदार वैभव नाईक यांच्याकडून कणकवली येथील विश्रामगृहाच्या कामाचा पोलखोल.. ⚡कणकवली ता.०८-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवली मधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळती लागली आहे. दोन महिन्यां पूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था…

Read More

पुणे येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी अमित गंगावणे यांची पंचपदी नियुक्ती…

⚡वैभववाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने 71 वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2024 पुणे येथे होणा-या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य पंच श्री.अमित गंगावणे यांची पंचपदी नियुक्ती*

Read More

वाहून गेलेल्या गाडीतील तिघांना वाचवण्यात यश…

काळ आला होता पण…;साटेली भेडशीतील घटना… दोडामार्ग (वा.)साटेली भेडशी येथील खालच्या बाजारातील पुलावरील पाण्यातूनवाहून गेलेल्या चारचाकी वाहनातील तिघांना वाचविण्यात अखेर यश आले.काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच या घटनेला म्हणावे लागेल.स्थानिक ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे ते तिघेही वाचले.तिघेही जण कणकवली येथील असून ते साटेली भेडशी येथे मित्राकडे आले होते. सुहास परब, प्रसाद क्षीरसागर व…

Read More

बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी घुसल…

⚡बांदा ता.०७-: मुसळधार पावसाने तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत घुसले. गांधीचौक व उभाबाजारातील व्यापाऱ्यांची अंधारात सामान सुरक्षितस्थळी हलवीताना तारांबळ उडाली. तर आळवाडी बाजारपेठेतील पाण्याची पातळी देखील वाढली असून पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याची पातळी वाढत असल्याने व्यापारी तसेच स्थानिक चिंतेत आहेत.

Read More
You cannot copy content of this page