विकासासाठी आमदारकी हवी तर पंधरा वर्षात काय केलं…?
रुपेश राऊळ: मी नाराज नाही, तन-मन-धन अर्पण करून राजन तेलींना निवडून आणणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: गेली 15 वर्ष आमदार असूनही त्यांना याही वेळी आपली अपुरी राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेने आपणाला आमदार करावी अशी मागणी आजही जर दीपक केसरकर यांना जनतेकडे करावी लागत असेल तर दीपक केसरकर यांनी गेली 15 वर्ष मतदार संघात काय…
