१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार यादीत नाव नोंदविणे गरजेचे…
अँड.प्रदीप मिठबावकर:मालवण कट्टा येथे नव मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.०९-: भारतीय संविधानाने १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार यादीत आपले नाव नोंदविणे गरजेचे आहे. तसेच इतर नागरिकांनाही मतदार नोंदणी करण्यास प्रेरित केले पाहिजे, असे प्रतिपादन मालवण कट्टा येथील ऍड. प्रदीप मिठबावकर यांनी…
