पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले…?
स्वप्निल लातये:मतामाठी भावनिक राजकारण करताय त्याला दिव्यांग बांधव कधीच बळी पडणार नाही… ⚡सावंतवाडी ता.११-: गेले पंधरा वर्षे आमदार असलेल्या दीपक केसरकरांनी दिव्यांग बांधवांसाठी काय केले? कोणती सेवा दिली? असा सवाल स्वराज्य दिव्यांग संघटना अध्यक्ष स्वप्निल लातये यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की आमदार दीपक केसरकर तुम्ही पंधरा वर्षात…
