शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार जबाबदार…
जयंत पाटील:मंत्री दीपक केसरकर यांच वक्तव्य दुर्दैवी;त्यामुळे आता या भागाचा आमदार बदला… ⚡सावंतवाडी ता.२८-: मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या प्रकरणी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे त्याने नेव्हीवर उगाच टीका करू नये किंवा दोष देऊ नये या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या चौकशी समितीमध्ये विधान परिषद व विधानसभेचे अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायाधीश यांचा…
