‘सुख कळले’ ला आदर्शवततेची किनार…
उषा परब :डॉ. दीपाली काजरेकर यांच्या ‘सुख कळले’ कथा संग्रहाचे प्रकाशन.. कुडाळ : सासू-सूनेच्या बदनाम झालेल्या नात्याला ‘सुख कळले’ या कथा संग्रहातून आदर्शवतेची किनार दिलेली आहे. ‘सुख कळले’ची लोकप्रियता पारंपरिक आहे, कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका उषा परब यांनी कोमसापच्या आयोजित कार्यक्रमात केले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळ सिंधुदुर्गच्या सहकार्याने येथील ज्येष्ठ साहित्यिका…
