ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल…
जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केली होती मागणी.. ⚡कणकवली ता.३१-: ओटव धरणातून प्रस्तावित कालव्याच्या कामाच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असूनओटव धरणातून प्रस्तावित नांदगाव – असलदे कालव्याचे काम तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. याबाबत ओरस येथे झालेल्या जनता दरबारातून असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी मागणी केली…
