मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी डे साजरा…

⚡मालवण ता.०४-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागामार्फत एनसीसी डे साजरा करण्यात आला. यावेळी एनसीसीमधून सरकारी नोकरीस लागलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध कार्यक्रम संपन्न झाले. एनसीसी डे कार्यक्रमात प्रारंभी ईशस्तवन करण्यात आल्यानंतर सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते एनसीसी झेंडावंदन करण्यात आले. प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी एनसीसी…

Read More

मालवणात ६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन मशाल रॅली…

⚡मालवण ता.०४-: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरीनिर्वाण दिन शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी ६ वा. मालवण एसटी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील समाज मंदिर ते बांगीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – समाजमंदिर अशी अभिवादन मशाल रॅली काढण्यात येणार…

Read More

वेंगुर्लेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उद्योजकीय क्षेत्रभेट…!

⚡वेंगुर्ले ता.०४-: मुंबई विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले अर्थशास्त्र विभागाच्या वतीने उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने प्रकल्प अहवाल (क्षेञ भेट) साठी वेंगुर्ले येथील “ञिमुर्ती परफ्यूमरी वर्क्स” या उद्योगाला भेट देण्यात आली, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने तसेच नवसंयोजन यशस्वीतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या भेट उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्नावली तयार…

Read More

पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात…

वेत्ये येथील घटना:सरपंच गुणाजी गावडे यांची घटनास्थळी धाव, आरोग्य यंत्रणा बाबत पुन्हा एकदा नाराजी केली व्यक्त.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथे पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पर्यटक थेट गाडीतून बाहेर फेकले गेले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत इतरांना बाहेर काढले. दरम्यान यावेळी सरपंच गुणाजी…

Read More

*सहकारात संचय नको तर समृद्धी हवी…

तथागत पतपेढीच्या शुभारंभातजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.०४-:कोकण जसं निसर्गाची खाण असे नव रत्नांची खान आहे मात्र सहकारात कोकण मागे असून कोकणात सहकार रुजल्याशिवाय खऱ्या अर्थाने समृद्धी येणार नाही .तथागत नागरी पतसंस्था ही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची असल्याने त्यांना आर्थिक संचय ही मोठा आहे .मात्र नुसत्या ठेवी ठेवून आर्थिक संचय वाढविण्यापेक्षा गरजूंना सक्षम करून स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न पतपेढीने…

Read More

ते पुन्हा येत असल्याने सावंतवाडीत भाजपचा जल्लोष…

मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नावावर शिक्कामोर्तब.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सावंतवाडी भाजप कडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस ‘आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार घोषणा देखील करण्यात आल्या.

Read More

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गणवेश वाटप करण्यात न आल्याने ठाकरे शिवसेना आक्रमक…

रियाज खान यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे वेदले लक्ष:आठ दिवसात न दिल्यास प्रसंगी आंदोलन करणार.. ⚡बांदा ता.०४-: बांदा शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना अद्यापपर्यंत गणवेश वाटप करण्यात न आल्याने ठाकरे शिवसेना गट आक्रमक झाला आहे. उबाठाचे युवासेना तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांनी यासंदर्भात सावंतवाडीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. येत्या…

Read More

सहलीवरून परतणाऱ्या बसला मध्यरात्री अपघात…

कणकवली तालुक्यातील ओटव फाटा येथील घटना:सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत नाही.. कणकवली : तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथील ब्रिजवर असलेल्या डिव्हायडरच्या संरक्षक कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ च्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा…

Read More

पक्षाचा आदेश न मानल्याने अमित परब, महेश गावडे,नितीन राऊळ, यांची भाजप पक्षातून हकालपट्टी…

⚡सावंतवाडी ता.१६-: महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचार करण्याचा आदेश पक्षाकडून असताना देखील विरोधी उमेदवाराचे काम करत पक्षाचे आदेश डावल्याने बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी यांनी आज अमित परब, समीर गावडे, नितीन राऊळ यांची भाजप पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज दिली.

Read More

विकासाच्या गमजा मारणारे दीपक केसरकर आरोग्य प्रश्नात अपयशी…

राजन तेलींचा आरोप;नुसत्या इमारती उभ्या करून काय साध्य करणार… सावंतवाडीगेली पंधरा वर्षे विकासाचे गमजा मारणारे मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदार संघातील आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुचकामी ठरले आहे त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीत येथील जनतेला गोवा बांबुळी किंवा कोल्हापूरची वाट धरावी लागत आहे त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर मतदारांनी आता बदल करण्याची तयारी ठेवावी व आपल्या…

Read More
You cannot copy content of this page