मुलांना वाचनाची सवय लावा-: साहित्यिका कल्पना मलये….
⚡मालवण ता.२०-:आजच्या युवा पिढीमध्ये वाचनाचे प्रमाण फार कमी झाले आहे. त्यामुळेच समाजात घडणाऱ्या घडामोडींबाबत युवा पिढीला फारशी माहिती नसते. युवा पिढीचा समाजाशी असणारा संवाद तुटत चालला आहे. हा संवाद पुन्हा जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना वाचनाची सवय लावावी असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कल्पना मलये यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा येथे बोलताना केले. भारतीय…
