२ ऑक्टोबर पर्यंत फळ-पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास ७ ऑक्टोबर रोजी छेडणार धरणे आंदोलन…
सतीश सावंत:शिवसेना,महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे छेडणार धरणे आंदोलन.. ⚡कणकवली ता.१९-: पुनर्रचित हवामानावर आधारित फळ-पिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत विमा उतरविण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा,काजू फळपिकांचे हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.शासनाच्या नियमानुसार ३० जून २०२५ पूर्वी फळ-पिक विम्याचे टिगर व नुकसानीची रक्कम जाहीर करून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना…
