क्रांती वीर दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी आचरे गावच्या मुख्य रस्त्याला हुतात्मा कोयंडे यांचे नाव द्या…
सुरेश ठाकूर:क्रांती दिनानिमित्त पिरावाडी येथे हुतात्म्यांना वंदन.. मालवण दि प्रतिनिधीपिरावाडी ही वीरांची भूमी असून तीचे नाव पिरावाडी ऐवजी विरवाडी असे हवे होते. या एकाच वाडीने देशाला तेरा हुतात्मा दिले आहेत ज्या वीराच्या हुताम्यावर महात्मा गांधींनी अग्रलेख लिहीला असा हुतात्मा दताराम भाऊ कोयंडे या आचरा गावचा सुपुत्र हि आमच्या साठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या स्मृती आचरा…
