रेल्वे स्टेशन, आंबोली घाट व गणेश विसर्जन स्थळावर खबरदारी घ्यावी
सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी केले आवाहन *⚡सावंतवाडी ता.०२-:* गौरी गणपती सणाला गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे मत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशन, आंबोली घाट आणि गणेश विसर्जन स्थळावर खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. सावंतवाडी तालुका शांतता समितीची बैठक प्रांताधिकारी…
