Headlines

बंदूक परवाना धारकांची ४ नोव्हेंबरला कट्टा येथे सभा

उपस्थित राहण्याचे अध्यक्ष काटकर यांचे आवाहन *⚡ओरोस ता.२४-:* श्री ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना, मालवण यांची सभा गुरुवार ४ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा, मालवण कट्टा चर्चच्या बाजुला आयोजित करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील शेती संरक्षण शस्त्र परवानाधारकांनी वेळीच उपस्थित राहावे, अशी विनंती श्री ओम…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

जागर मिशन युवा स्वास्थ्य अभियान अंतर्गत’ उद्यापासून लसीकरण मोहीम राबविणार

*⚡कणकवली ता.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये ‘जागर मिशन युवा स्वास्थ्य अभियान ‘ 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे . सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी .चौगुले यांनी केले आहे. महाराष्ट्रातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली परंतु ज्या विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले आहेत अशाच विद्यार्थ्यांना…

Read More

शारीरिक शिक्षण शिक्षक भरती पूर्ण क्षमतेने व्हावी

क्रीडा शिक्षक महासंघाची शिक्षण मत्र्यांकडे मागणी *⚡कणकवली ता.२४-:* राज्यात ४ ऑक्टोबर पासून पाचवी पासूनचे वर्ग सुरु झाल्याने मुलांना व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला. दिवाळीनंतर दुसरे सत्रात शाळा पूर्ण क्षमतेने चालू कराव्यात तसेच क्रीडा स्पर्धा बंद असल्याने खेळाडूंचे होणारे नुकसान पाहता क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिक्षणमंत्र्यांना केली असून शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी…

Read More

जीवनशैलीत बदल करून आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो…

मानशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये यांचे प्रतिपादन; सिंधूमित्र प्रतिष्ठान आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी कोजागिरी निमित्त आयोजित केला कार्यक्रम *⚡सावंतवाडी ता.२४-:* सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येतात. यावेळी कोजागिरी पौर्णिमा सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रम राबवून मोटिवेशनल व्याख्यान आयोजित करून साजरी करण्यात आली. प्रत्येकाच्या जीवनातील दुःख रुपी अंध:कार नष्ट होऊन, पोर्णिमेसारखा…

Read More

उंबर्डे – फोंडा रस्त्याची डागडुजी दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींची…

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले मत *⚡वैभववाडी ता.२४-:* दुरावस्थेमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या उंबर्डे – फोंडा रस्ता डागडुजी कामाला सुरुवात होत आहे. या रस्त्याचे काम दर्जेदारपणे करून घेण्याची जबाबदारी ही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांची आहे. निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेणार नाही. अशी कामे होत असतील तर ती तात्काळ थांबवा. अशा सुचना आमदार नितेश राणे…

Read More

मराठी साहित्य इतिहासात देवसु शाळेचे यश

वाचन संस्कृती लेखन संस्कृती ग्रंथात ऊब’ या काव्यसंग्रहाची विशेष नोंद *⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-:* मराठी साहित्य इतिहासातील वाचन संस्कृती लेखन संस्कृती या ग्रंथात महाराष्ट्रातील काही निवडक विद्यार्थ्यांच्या काव्यसंग्रहापैकी जिल्हा परिषद पूर्णं प्राथमिक शाळा देवसु या प्रशालेच्या विद्यार्थी प्रातिनिधिक ‘ऊब’ या काव्यसंग्रहाची विशेष नोंद करण्यात आली. महाराष्ट्रातील शिक्षण सचिव, संचालक यांनी वाचन संस्कृती लेखन संस्कृती या संदर्भ…

Read More

*मालवण सोमवारपेठ बाजारपेठेतील दुकानाला आग

आगीत सुमारे अडीज लाखांचे नुकसान;सुमारे दीड दोन तासाने आग नियंत्रणात आणण्यात यश मालवण दि प्रतिनिधी मालवण सोमवारपेठ भागातील विलास एजन्सीज या दुकानाला आज भल्या पहाटे अचानक आग लागल्याने कीटक नाशके, खते व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे अडीज लाख रुपयांचे नुकसान झाले आहे दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठेत आपल्या दुकानाची झाडलोट करीत असलेल्या युवा दुकानदारांना…

Read More

कालव्यात पडलेला भराव उपसा न केल्यास पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन…

ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे इशारा *दोडामार्ग / सुमित दळवी* तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गतवर्षी प्रमाणे यावर्षीही उजव्या कालव्यातील पाणी बंद आहे. त्यामुळे घोटगे, घोटगेवाडी, परमे येथील शेतकऱ्यांच्या केळीबागायती पाण्याअभावी सुकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोनाळकट्टा येथील शाखा अभियंता साठे यांना शुक्रवारी घेराव घातला. तसेच कालव्यात दोन ठिकाणी पडलेला भराव उपसा न…

Read More

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांना कार्यकाल संपण्यास दोन महिने असतानाच उपनगराध्यक्ष पदाचे महत्त्व समजले का?

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचा सवाल मालवण दि प्रतिनिधी नगराध्यक्ष पदानंतर उपनगराध्यक्ष पद हे महत्त्वाचे आहे याची जाणिव मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर याना पाच वर्षे संपण्यास दोन महिने असताना समजले का ? नगराध्यक्षांनी गेल्या साडे चार वर्षात कितीवेळा मला विश्‍वासात घेतले, कितीवेळा चर्चा केली ते जाहीरपणे सांगावे असे खुले आव्हान उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी आज येथे…

Read More
You cannot copy content of this page