केंद्रीय मंत्रिपदाचा वापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठी केला
खास. विनायक राऊत यांची नाम.नारायण राणे यांच्यावर टीका *⚡वैभववाडी ता.२७-:* केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे केवळ बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाले.ते आज जे मंत्री आहेत ते केवळ फक्त बाळासाहेबांची पुण्याई आहे. त्यांनी केवळ स्वतःचा च विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मेडीकल कॉलेज वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज ची मान्यता रद्द करण्यासाठी केलेली धडपड सर्व जिल्हा वासीयांना…
