भगवा चषक स्पर्धेमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले – हरी खोबरेकर
⚡मालवण ता.२१-: क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा केवळ आपणच घेऊ शकतो असे काहींना वाटते, मात्र आम्हीही भव्य दिव्य अशी भगवा चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करून ती सर्व शिवसैनिकांच्या सहकार्याने यशस्वी केली. या स्पर्धेमुळे भगवे वातावरण निर्माण होऊन शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना…
