Headlines

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस

भाजपाचे पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचे कोकण संयोजक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले मत ⚡मालवण ता.११-: राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने सन २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध लोकाभिमुख योजनांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायाचा विचार करता भरीव आर्थिक तरतुदीची गरज होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमार व्यवसायीक व मच्छीमार समाज यांच्या दीर्घ…

Read More

जिल्ह्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष बनविणार

आमदार रविंद्र फाटक यांची गर्जना;तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा लवकरच होणार सिंधुदुर्गात मेळावा ⚡सावंतवाडी ता.१०-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. या जिल्ह्यात शिवसेना पक्ष एक नंबरचा पक्ष करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी आज येथे…

Read More

तबला वादन उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकांची

चारुदत्त फडके;आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात तबला वादन प्रशिक्षणाला प्रतिसाद ⚡कणकवली ता.११-: तबला वादन ही कला आहे. ही कला शिकण्यासाठी जिद्द,इच्छशक्ती व मेहनत घ्यावी लागते. ही कला शिकणाऱ्यांसाठी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षक केंद्रातर्फे तबला वादनाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आचरेकर प्रतिष्ठानचा हा उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची…

Read More

अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर काम सुरु ⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे.बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या पुढाकाराने आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी आमदार नितेश राणेंच्या वतीने लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.याची पुर्तता होत असून नुकतेच भूमिपूजन…

Read More

मंत्री पदाच्या पाच वर्षात प्रॉपर्टी विकून जिल्हा चालविला

त्यांना हवे होते त्यावेळी पैसे पुरविलेदीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप ⚡सावंतवाडी ता.११-: आम्हाला हे गद्दार म्हणत आहेत. पण खरे गद्दार हे आहेत. कारण यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाच्या बाजून उभे राहिलो आहोत. खोक्याचा अर्थ काय ? आम्ही काय पैसे घेवून कुठे गेलोय. अहो यांना पाहिजे त्यावेळी पैसे…

Read More

मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ

तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्याहस्ते वाढविले श्रीफळ सावंतवाडी — मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडीची इमारत नव्याने बांधण्याकरिता 12 लाख 30 हजार रुपयांचा निधी डोंगरी विकास योजने अंतर्गत उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रयत्न करुन उपलब्ध केला आहे.या…

Read More

मोकाट गुरांच्या समस्येबाबत कमलाकांत खोत यांचे २५ पासून उपोषण

⚡मालवण ता.१०-: मालवण शहरात धुरीवाडा भागात मोकाट गुरांमुळे नागरिकांना समस्याना सामोरे जावे लागत आहे. संबंधित गुरांच्या मालकाला नगरपालिकेने गुरांचा बंदोबस्त करण्याबाबत नोटीस देऊनही गुरे मालकाने बंदोबस्त केलेला नाही. यावर नगरपालिकेनेही अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने याविरोधात दि. २५ मार्च पासून मालवण नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कामालाकांत खोत यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे…

Read More

मालवणातील बेपत्ता युवक कुडाळमध्ये सापडला

⚡मालवण ता.१०-: मालवण बांगीवाडा येथून बेपत्ता झालेला पारस टेकबहाद्दर बिस्ट (वय-२१) हा कॉलेज युवक कुडाळ येथे सापडला. पारसला मालवण पोलीसांनी मालवणात आणून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. बांगीवाडा येथील पारस टेकबहाद्दर बिस्ट (वय – २१ ) हा कॉलेज युवक २१ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर त्याचे वडील टेकबहाद्दर लोकबहाद्दर बिस्ट यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली होती….

Read More

आरोसमध्ये चाळीस एकरवरील आंबा-काजू कलमे खाक

सुमारे पाच कोटींचे नुकसान ⚡बांदा ता.१०-:आंबा व काजू बागायतीमध्ये आगीचे सत्र सुरू असून आरोस कळंगुटकरवाडी येथे सुमारे 40 ते 50 एकरवरील काजू व आंबा बागायती जळून खाक झाल्या. जवळपास 2920 काजू कलमे व 15 आंबा कलमे जळाल्याने सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून…

Read More

दांडी स्मशानभूमीतील लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पूर्ण…

⚡मालवण ता.१०-: मालवण दांडी स्मशानभूमीत जीर्ण झालेले लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम मार्गी लागल्याने स्थानिक माजी नगरसेवकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासनाचे आभार मानले आहेत. मालवण शहरातील दांडी येथील स्मशानभूमीतील अंत्यविधीचे लोखंडी खांबांची दुरवस्था झाली होती. नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी स्थानिक नगरसेवक पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर यांनी पालिका…

Read More
You cannot copy content of this page