सिंधुदुर्ग हिदी शिक्षक मंडळाच्या उपाध्यक्षपदी विमल शिगाडे…

⚡वेंगुर्ला ता.२४-: सिधुदुर्ग जिल्हा हिदी शिक्षक मंडळाचे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सिधुदुर्ग हिदी शिक्षक मंडळाच्या उपाध्यक्षपदी वेंगुर्ला हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका विमल शिगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड २०२३ ते २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहे. हिदीचया विविध उपक्रमांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिगाडे यांनी दिली.

Read More

पालकरवाडी उपसरपंच यशवंत कापडी बिनविरोध…

⚡वेंगुर्ला ता.२४-: पालकरवाडी उपसरपंच उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपचे यशवंत कापडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी विजय सावंत यांनी त्यांची निवड जाहीर केली.

Read More

नगरसेविका श्रेया गवंडे यांच्याकडून आयोजित आयुष्यमान भारत कार्ड शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.२४-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) च्या नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांनी २२ डिसेंबर २०२३ रोजी नाबरवाडी कुडाळ आणि २१ डिसेंबर २०२३ रोजी गोधडवाडी येथे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नाबरवाडी आणि गोधडवाडी असे एकूण १४८ नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड काढण्यात आले….

Read More

सावंतवाडीत गुरुवारी लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणी…

⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन आयोजित निमंत्रिताच्या साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी 19 वर्षाखालील मुले व मुली क्रिकेट संघ निवड चाचणी गुरुवार दिनांक 28-12-2023 रोजी जिमखाना मैदानावर मुलेसकाळी 9.00 वाजता* व मुली दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. या निवड चाचणीसाठी 1 सप्टेंबर 2005 नंतर जन्मलेला व जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येणार…

Read More

शाळांमध्ये आता कवायत प्रकार का होत नाहीत…?

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सवाल.. ⚡कणकवली ता.२४-: काही वर्षे पुर्वी म्हणजेच साधारण मागील अंदाजे १० ते १५ वर्षे पुर्वीपर्यंत प्राथमिक शाळा वा माध्यमिक शाळांमध्ये सकाळच्या प्रहरी सर्वात प्रथम कवायत प्रकार अस्तित्वात होते,तसेच सर्वच शाळांमध्ये नानाविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले जायचे, मग आता का होत नाही ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर…

Read More

कळसुली येथील स्वामी समर्थ मठामध्ये दत्तजयंती उत्सव…

⚡कणकवली ता.२४-: प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली-घोटगे रोड येथील श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे मंगळवार 26 डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सकाळी 7 वा. स्वामींची नित्य पूजा, 8.30 वा. दत्त अभिषेक, स. 10 वा. ह.भ.प चंद्रकांत चव्हाण यांचे कीर्तन,…

Read More

कै.उमा महेेश काणेकर स्मृती विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा 30 रोजी होणार…

⚡कणकवली ता.२४-: विद्यार्थ्यांची चित्रशैली विकसित व्हावी आणि रंगरेषांच्या माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती तसेच सृजनशीलता अधिक समृद्ध व्हावी या उद्देशाने कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै.उमा काणेकर स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे शनिवार ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. खालील गटात विषयनिहाय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गट पहिला (पाचवी ते सहावी)विषय: १)आईस्क्रीम…

Read More

दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या युवतींना निलेश राणेंचा मदतीचा हात…

⚡मालवण ता.२३-: २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जगाला दर्शन घडवण्यासाठी लावणी या नृत्याची निवड झाली आहे. या नृत्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच युवतींचा समावेश असून या युवतींना दिल्ली येथे जाण्यासाठी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांनी आर्थिक मदत दिली आहे. ही मदत भाजपच्या…

Read More

पिंगुळी येथून गोवा बनावटीची दारू जप्त…

कुडाळ पोलिसांच्या कारवाई: ४५ हजाराची दारू जप्त.. ⚡कुडाळ ता.२३-: पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे कुरा पोलिसांनी छापा टाकून ४५ हजार २०० रू.किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी संदीप चंद्रकांत गावडे व 38 रा. पिंगुळी नवीवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई कुडाळ पोलिसांनी शनिवारी दुपारी बारा तीस वाजता केली.या प्रकरणी पोलीस स्वप्निल…

Read More

नाताळाच्या पार्श्वभूमीवर फेरी काढून ख्रिस्ती बांधवांकडून शांततेचा संदेश…

⚡सावंतवाडी ता.२३-: नाताळचे औचित्य साधून ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून आज शहरात शांतता फेरी काढण्यात आली. यावेळी सहभागी झालेल्या ख्रिस्ती बांधवांच्या वतीने शांततेचा संदेश देण्यात आला. यावेळी विविध देखावे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरातून ही शांतता फेरी फिरवण्यात आली. ही फेरी पाहण्यासाठी शहरात सर्वधर्मीय उपस्थित राहिले होते.

Read More
You cannot copy content of this page