युवकांनी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा…
विजयकुमार वळजू:कणकवली कॉलेज एन. एस. एस. शिबिराचे वागदे येथे उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२३-: राष्ट्राच्या विकासामध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असते युवकांनी देश कार्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. युवकांनी स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करावे, श्रमाचे संस्कार अंगी बाळगावे आपल्या अवतीभवती असणाऱ्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आणि संसाधने विकसित करण्यासाठी काम करावे . असे मत शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली सचिव…
