मुंबई गोवा महामार्गावर जानवली ग्रामस्थांचा रास्ता रोको…
महामार्गावरील वाहतूक ठप्प:अनिल कदम अपघात मृत्यू प्रकरण चिघळले.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेलगत काल बौद्धवाडी येथील अनिल कृष्णा कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता. कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कारचा अद्यापही शोध लागलेला नाही. तसेच जानवली परिसरात वारंवार अपघात होऊन येथील नागरिकांचे बळी जात आहेत. या विरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवत…
