वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळाकडून आंबेडकर जंयती उत्साहाचे आयोजन….

वैभववाडी प्रतिनिधी     वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या विद्यामाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.     यनिमित्त सकाळी 11 वाजता धम्म पूजा पाठ, धम्म ध्वजारोहण, तर 11.30 वाजता धम्म रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…

Read More

राष्ट्रीय लोकअदालत ५ मे रोजी…

⚡वेंगुर्ला ता.१३-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन दि. ५ मे २०२४ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी…

Read More

सिधुरत्न टॅलेंट सर्चमध्ये आराध्या पेडणेकर जिल्ह्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१४-: युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत (एसटीएस) २०२४ परीक्षेत केंद्रशाळा मठ नं.१ ची इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी कु. स्वराध्या निलेश पेडणेकर हिने २०० पैकी १९२ गुण मिळवून सुवर्णपदकासह जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. फोटो – आराध्या पेडणेकर

Read More

रामरक्षा, मारूती स्तोत्र व हनुमान चालिसा पठण स्पर्धा…

⚡वेंगुर्ला ता.१३-: रामनवमीचे औचित्य साधून हिदू धर्माभिमानीतर्फे मारूती स्तोत्र पठण, रामरक्षा स्तोत्र पठण आणि हनुमान चालिसा पठण स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वा. भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात होणार आहे.

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे सुयश…

⚡बांदा ता.१३-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगावे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत टॅलेंट सर्च परीक्षेत बांदा नं.१केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत एकूण २०पदकांची कमाई केली आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने चालू वर्षी फेब्रुवारी २०२४मध्ये दुसरी तिसरी चौथी , सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बांदा…

Read More

गोपुरीत उद्या कृषी विषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम…

⚡कणकवली ता.१३-: संकल्प प्रतिष्ठानतर्फे रविवार १४ एप्रिलला सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत वागदे गोपुरी आश्रमातील बहुउद्देशीय सभागृहात ‘फणस लागवड व फणस प्रक्रिया एक उद्योगसंधी’ या विषयावर मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त व युवा कृषी उद्योजक मिथिलेश देसाई हे मार्गदर्शन करणार आहे. तरी नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा,…

Read More

कणकवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली नारायण राणेंची भेट…

⚡कणकवली ता.१३-: शहरातील व्यापाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या व प्रश्न राणे यांच्याकडे मांडले. याशिवाय विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, विशाल कामत, सुशील पारकर, पाहुजा सुरबा…

Read More

कणकवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली नारायण राणेंची भेट…

⚡कणकवली ता.१३-: शहरातील व्यापाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या व प्रश्न राणे यांच्याकडे मांडले. याशिवाय विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, विशाल कामत, सुशील पारकर, पाहुजा सुरबा…

Read More

महायुतीचा उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करणार…

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार:राजन तेलींची नाराजी दूर करू ⚡सावंतवाडी ता.१३-: येणाऱ्या तीन चार दिवसात महायुतीचा उमेदवार घोषित होईल. परंतु महायुतीचा जो उमेदवार असणार तो येणाऱ्या निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव करणार, असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान राजन तेली यांनी ठेवलेल्या स्टेटस बाबत आपल्याला कल्पना नाही. जर…

Read More

रोटरी राबविणार अमलीपदार्थ सिंधुदुर्गमुक्त अभियान…

डाॅ. अनिल नेरूरकर यांची माहिती ः 15 जूनपासून अभियानाला सुरुवात. ⚡कणकवली ता.१३-: जिल्ह्यातील युवा पिढी अमलीपदार्थांच्या आहारी गेली आहे. या पिढीला अमलीपदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शासन व पोलीस यंत्रणेने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, शासन व पोलीस यंत्रणेकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. रोटरी क्लबच्या माध्यमातून 15 जूनपासून जिल्ह्यात अमलीपदार्थ सिंधुदुर्गमुक्त हे अभियान राबविले जाणार आहे….

Read More
You cannot copy content of this page