भाजप कार्यकर्त्यांनी सावध रहावे…
आमदार वैभव नाईक:लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही.. ⚡कणकवली ता.१३-: लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नीतेश राणे आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशोब घेऊन बसणार आहे. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना पराभवानंतर सुदन बांदिवडेकर बाळा वळंजू यांच्याबाबत घडलेल्या घटनेबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा, असा सल्ला आमदार वैभव नाईक यांनी दिला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही, असा…
