सावंतवाडीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर…
साक्षी वंजारी:दोन दिवस घरात पाणी नाही, स्थानिक नगरसेवकांची प्रभागात दुर्लक्ष असल्याची नाराजी केली व्यक्त.. ⚡सावंतवाडी ता.२७-: शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून घराघरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. पिण्याचे पाणी नाहीच, पण कपडे धुण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासन व सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत…
