देवा मला पाव अशी केसरकर यांची परिस्थिती…
उद्धव ठाकरे:केसरकर पडले तरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भले होईल.. ⚡सावंतवाडी ता.१३-: कोकण आणि शिवसेनेचे नातं फार जुने आहेत. आता तर जुने शिवसैनिक पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. त्यामुळें राजन तेली यांचा विजय निश्चितच आहे. असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी दीपक केसरकर हा सज्जन माणूस वाटला होता. परंतु, साई बाबांचा भक्त म्हणवणाऱ्या या माणसात त्यांनी दिलेली…
