निधी अभावी जिल्ह्यातील विकास कामे रखडली…
माजी आमदार परशुराम उपरकर: पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे.. कणकवली : विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून लाडक्या बहीणींच्या खात्यांमध्ये 37 हजार कोटी जमा केले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट आहे. निधी अभावी राज्यातील विविध विकासकामांचे प्रकल्प थांबले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम, पंतप्रधान सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना, खार लैंड योजना, पेयजल योजना,…
