नातेवाईकांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यातनंतर अखेर प्रशासनाला जाग…
रस्त्यांवर असलेली अपघातांना आमंत्रण देणारी खडी बाजूला करण्यास सुरुवात:नागरिकांनी सुटकेचा निःश्वास.. सावंतवाडी ता.२८: नागरिकांसह अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यातनंतर अखेर प्रशासन वठणीवर आलं आहे. शहरातील रस्त्यांवर असलेली अपघातांना आमंत्रण देणारी खडी बाजूला करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे अपघतांच्या मालिकेला ब्रेक लागणार असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल नऊ अपघात…
