अंमली पदार्थाची नशा राष्ट्राच्या प्रगतीला बाधक : मंगेश पेडणेकर…

सावंतवाडी : ड्रग्स मुक्त परिसर अभियान हे अंमली पदार्थांच्या हानिकारक प्रभावाविरुद्ध आपल्या तरुणांमध्ये जागरूकता हा देशातील तरुण विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ्यांच्या व्यसनाचा प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अंमली पदार्थाची नशा करणे राष्ट्राच्या प्रगतीला बाधक आहे. नशा करणे हे आधुनिकीकरणाचे लक्षण आहे हा विचार सोडून दिला पाहिजे असा संदेश श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या…

Read More

कोलगाव चव्हाटा नजीक उद्या सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन …

⚡सावंतवाडी ता.०९-: तालुका श्री विश्वकर्मा सुतार मंडळाच्यावतीने श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित्त सोमवारी १० फेब्रुवारी रोजी कोलगाव चव्हाटा नजीक सुतारवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक प्रकाश मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यानिमित्त सकाळी ९ वाजता विश्वकर्मा पूजन, सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन, दुपारी…

Read More

रिगल कॉलेजची विद्यार्थीनी एस.एन. डी. टी विद्यापिठात प्रथम…

कणकवली ता.०९-: शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन ची विद्यार्थीनी कु. साक्षी विनायक चौंबे हिने एस.एन.डी.टी विद्यापीठात प्रथम क्रामांक मिळविला. तसेच कांता ढेपे यांच्याकडून गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच कु.सुचिता राणे हिने तृतीय वर्ष बी.सी.ए मध्ये एस.एन. डी.टी विद्यापिठात चतुर्थ क्रमांक पटकावला. कु. साक्षी विनायक चौंबे हिचे प्राथमिक…

Read More

झाराप येथील मारहाण घटना निंदनीयच !

हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेने केला निषेध:जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार.. ⚡कुडाळ ता.०८-: झाराप झिरो पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांना मारहाण झालेले ते हाॅटेल नसून ती एक साधी चहाची टपरी आहे. त्या टपरीचा हाॅटेल व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटनेशी कोणताही संबंध नाही. कुडाळ तालुक्यातील हाॅटेल चालक-मालक, व्यापारी नेहमीच पर्यटक व ग्राहकांना सन्मानाची वागणूक देतात. त्यामुळे…

Read More

गणेश फणसेकर यांचे निधन…!

⚡मालवण ता.०८-:मालवण देऊळवाडा येथील रहिवासी गणेश उर्फ आपा काशिनाथ फणसेकर (६५) यांचे शनिवारी पहाटे २.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिण, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्यावर देऊळवाडा येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More

वाहतूक पोलीस हेड कॉस्टेबल सुनिल वेंगुर्लेकर यांचा नवीमुंबई येथे सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०८-: महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नेमणूकीतील पोलीस हेड कॉस्टेबल श्री. सुनिल दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत केलेल्या कारवाई बद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देवून त्यांचा महामार्ग पोलीस मदत केंद्र, पळस्पे, नवीमुंबई येथे सत्कार करण्यात आला.त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक…

Read More

जिल्ह्यातील विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश:विविध विभागांचा घेतला आढावा.. ⚡कणकवली ता.०८-: जिल्ह्याच्या विकासासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यातील विकासकामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. ही कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथे विविध जिल्हास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक पालकमंत्री…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करणार…

माजी मंत्री दीपक केसरकर:तर संपूर्ण मतदारसंघासाठी एक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर येत्या पंधरा दिवसांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व…

Read More

श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा तर्फे बांद्यात चित्रकला व रंगभरण स्पर्धा…

बांदा/प्रतिनिधीशिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा तर्फे मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा आळवाडा येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात निसर्गाच्या सानिध्यात संपन्न. होणार आहे.ही स्पर्धा एकूण ४ गटात होणार आहे, यात अंगणवाडी ते पहिली गटासाठी रंगभरण स्पर्धा आणि दुसरी…

Read More

रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा…

बाळु सावंत यांचे आवाहन:अन्यथा अन्नधान्याचा लाभ बंद होणार.. ⚡बांदा ता.०८-: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावे अन्यथा त्यांना अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर ई केवायसी…

Read More
You cannot copy content of this page