पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्र्यांचा जिल्ह्यातील १६० सरपंचांशी पत्रप्रपंच…
मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्राद्वारे साधला संवाद:हर घर जल साठी केले अभिनंदन.. ओरोस ता १४हर घर जल झालेल्या जिल्ह्यातील १६० ग्रामपंचायतीच्या सरपंचांशी थेट अभिनंदन पत्र पाठवून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधला आहे. आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबास व्यक्तिगत घरगुती नळजोडणीव्दारे प्रती माणसी, प्रती दिन किमान ५५ लिटर पाणी उपलब्ध करुन…
