पालक व शिक्षक हा बंध अधिक मजबूत झाला पाहिजे…
संजय खोचरे:अंबाजी विद्यालयाचा विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न.. ⚡मालवण ता.१२-: शिक्षक, पालक व पाल्य या तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून शिक्षण अधिक सुकर होऊ शकते. त्यासाठी पालक व शिक्षक हा बंध अधिक मजबूत झाला पाहिजे, असे प्रतिपादन रेकोबा हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी केले. मालवण वायरी येथील अंबाजी विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रेकोबा हायस्कुलच्या सभागृहात संपन्न झाला….
