वायरी भूतनाथ येथे तांब्याच्या हांड्यांची चोरी…

⚡मालवण ता.२५-:वायरी भूतनाथ येथील वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेड मधून तांब्याचे दोन मोठे हांडे चोरीला गेले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रार वाईरकर रापण संघाच्या वतीने तुकाराम झाड यांनी मालवण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे. वायरी भूतनाथ समुद्र किनारी पारंपरिक मासेमारी करणाऱ्या वाईरकर रापण संघाची शेड वजा झोपडी…

Read More

मालवणात चित्रकला छंद शिबिराचे आयोजन…

⚡मालवण ता.२५-:मालवण रेवतळे येथील गोडकर्स आर्ट अकॅडमी तर्फे उन्हाळी सुट्टीत चित्रकला मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दि. ३ मे ते १२ मे आणि १४ मे ते २३ मे या कालावधीत दहा दिवसांची दोन सत्रे सकाळी १० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहेत. यामध्ये शिशुवर्ग ते इयत्ता चौथी, इयत्ता…

Read More

आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे कणकवलीत मुलांसाठी ‘अनर्ज्ञान प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन…

⚡​कुडाळ ता २५-: आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे८ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ अर्थात प्रज्ञा योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे शिबिर २ ते ५ मे २०२६ या काळात सकाळी ८ ते १ या वेळेत एसटी स्टँडसमोरील उत्कर्षा हॉलमध्ये होणार आहे, तर ६ ते १२…

Read More

परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेची झेप; जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून नाव उज्ज्वल…

⚡दोडामार्ग ता.२५-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात झोळंबे येथील जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या यशाबद्दल शाळेचा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या…

Read More

इन्सुली शाळेला अन्नपूर्णा सेवा फाऊंडेशनकडून फॅन व चटई भेट…

⚡बांदा ता.२५-: “विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजाने शिक्षण क्षेत्रात योगदान देणे ही काळाची गरज आहे. आज या छोट्याशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आनंद मिळत असून, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस आहे,” असे प्रतिपादन अन्नपूर्णा कोरगावकर यांनी इन्सुली येथे केले.इन्सुली जिल्हा…

Read More

इन्सुली चेकपोस्टवर श्वानपथकासह विशेष तपासणी…

अमली पदार्थ वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर.. बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यासह शेजारील गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ जिल्ह्यात प्रवेश करू नयेत, तसेच त्यांची वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज…

Read More

दोडामार्ग पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट…

⚡दोडामार्ग ता.२५-: मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकीत दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभावी उपस्थिती दर्शवली.या बैठकीदरम्यान दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, मणेरी विभागप्रमुख भिवा गवस आणि संघटक विजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पक्षसंघटना अधिक बळकट करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.दोडामार्ग तालुक्यातील…

Read More

सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंबाजी धुरी यांचे निधन…

⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील राठीवडे गावठणवाडी येथेच रहिवासी तथा जिल्हा परिषदचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंबाजी सिताराम धुरी (93) यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले ते राठिवडे दशक्रोशीत आबा गुरुजी या टोपण नावाने परिचित होते. त्यांनी नोकरीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात करून रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावात सेवा बजावून सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेनंतर जिल्ह्यातही शिक्षकी सेवा बजावली होती. आपल्या…

Read More

“लकरकोट (बांदा) येथे २६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२५-: श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार असून, परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले…

Read More

निरोगी आयुष्याच्या घोषणा अन् शहरात दुर्गंधीचे साम्राज्य..

कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल.. कणकवली : नगरपंचायतीकडून निरोगी आयुष्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात शहरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रोगराईला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायतीसमोरील शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतची गटारे ठिकठिकाणी उघडी पडलेली आहेत. काही…

Read More
You cannot copy content of this page