कुडाळ मध्ये शिवसेना उबाठा गटाची रिक्षा रॅली उत्साहात…!
कुडाळ : नारळी पौर्णिमा उत्सव कुडाळ मध्ये मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आला. रिक्षा रॅली हे कुडाळचे वैशिट्य असत. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज रिक्षा रॅली काढून माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भांगसाळ नदीला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी कुडाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.गेल्यावर्षी नारळी पौर्णिमेला दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर…
