कुडाळ येथे १८ ला महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धा…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त:कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन.. कुडाळ : कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील श्री सिंधुदुर्ग राजा गणरायाच्या मैदानामध्ये बुधवार १८ मार्च रोजी संध्या. ५ वाजल्यापासून महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा महिलांसाठी…

Read More

संजू परब यांनी दिल्या प्रमोद कामात यांना शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१६-: जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत तर उपाध्यक्षपदी दादा साईल यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Read More

शिवरायांची शौर्यगाथा’ ने घेतला रसिकमनाचा ठाव…

बिबवणे येथे ५० लहानथोर कलाकारांच्या संचात सादरीकरण:महानाट्य सादर करण्याचा बिबवणेवासियांचा स्तुत्य उपक्रम… कुडाळ : बिबवणे गावातील शिवप्रेमींनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातील किल्ले पन्हाळगडावरून सुटका या प्रसांगावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ हे महानाट्याच्या अंगाने जाणारे लहानथोर अशा तब्बल ५० कलाकारांच्या संचात सादर झालेले हे नाटक रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. बिबवणे येथील…

Read More

माजगाव येथे १९ व २० मार्चला परम संतांच्या वाणीवर अध्यात्मिक सत्संग सोहळा – भंडारा…

⚡कणकवली ता.१६-: ज्ञान कर्म भक्ति आणि मुक्ती संस्था यांच्यावतीने परम संतांच्या वाणीवर आधारित आध्यात्मिक सत्संग सोहळा व भंडाऱ्याचे आयोजन गुरुवार १९ व २० मार्च २०२६ रोजी माजगाव (ता. सावंतवाडी) येथील संस्थेच्या मठामध्ये करण्यात आले आहे. या सत्संग सोहळ्यात संसारात राहून उत्तमरित्या परमार्थ कसा साधावा तसेच सहजरीत्या नामसाधनेद्वारे परमेश्वर प्राप्ती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार…

Read More

श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा २० मार्च २०२६ रोजी…

⚡कणकवली ता.१६-: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ( ट्रस्ट ) कलमठ कुंभारवाडी रोड, कणकवली येथील आयोजित “श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा” हा भव्य कार्यक्रम २० मार्च २०२६ रोजी होणार आहे. यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यादरम्यान सकाळी नऊ वाजता अभिषेक गुरुपूजन सकाळी ११:३० वाजता सामुदायिक नामस्मरण व आरती दुपारी…

Read More

भोसले इन्स्टिट्यूटच्या २२ विद्यार्थ्यांची फिनोलेक्समध्ये निवड…

⚡सावंतवाडी ता.१६-: फिनोलेक्स केबल्स, गोवा यांच्या वतीने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये इतर कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते. इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी कंपनीच्या तीन एचआर प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती व…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगडात विविध सामाजिक उपक्रम…

⚡देवगड ता.१६-:माजी खासदार व कुडाळ–मालवण मतदारसंघाचे विद्यमान आमदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती देवगड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख तथा देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके यांनी दिली. या…

Read More

महायुतीचा जिल्हा परिषदेवर झेंडा…

अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड .. ओरोस ता १६अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध झाल्या आहेत. महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, निवडीत नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर भाजपच्या वरिष्ठांनी केला. चर्चेत असलेल्या सर्व सदस्यांना डावलून भाजपने बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांना अध्यक्ष पदासाठी संधी दिली. तर…

Read More

कणकवलीतील राजकीय वाद ; बंडू हर्णे यांच्या विकास निधीवरील दाव्यावर नगरसेवक सत्यजित पारकर यांची टीका…

कणकवली : बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरासाठी विकास निधी आणल्याचा दावा केला आहे, परंतु नगरसेवक सत्यजित पारकर यांनी हर्णे यांची चांगलीच लक्तरे उचलली आहेत. सत्यजित पारकर यांनी बंडू हर्णे यांच्या विकास निधीच्या दाव्याला फेटाळले असून, ते म्हणाले, “हर्णे हे केवळ वायफळ बडबड करण्यात मश्गुल आहेत. त्यांनी तेव्हा सत्तेत असताना कणकवलीसाठी दिलेला निधी हा…

Read More

रोहिणी गुराम खून प्रकरणी गुरामवाडी ग्रामस्थ आक्रमक…

पोलिस अधीक्षकांना निवेदन देत १५ दिवसांचे दिले अल्टिमेटम.. सिंधुदुर्गनगरी ता १६मालवण तालुक्यातील गुरामवाड येथील रोहिणी गुराम हिचा, तिचा राहत्या घरी खुन होऊन ४ महीने उलटले तरी अद्याप पोलिसांना खुनी सापडलेला नाही. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .तरी येत्या १५ दिवसात २ एप्रिल पर्यंत खून्याला अटक न झाल्यास कट्टा पोलीस ठाण्या समोर उपोषणास बसणार…

Read More
You cannot copy content of this page