प्रथम विमानतळासाठी आवश्यक सुविधा द्या मग श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन करा
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिवसेनेवर घणाघाती टीका *ð«कणकवली दि.०२-:* चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची गेली सहा वर्ष सत्ता आहे. शिवसेनेचे दोन दोन पालकमंत्री झाले. उद्योगमंत्री, खासदार, आमदार गेल्या सहा वर्षात शिवसेनेचे असतांना हे विमानतळ सुरू का करु शकले नाहीत ? हे त्यांचे अपयश आहे. प्रथम या विमानतळासाठी रस्ते, वीज, पाणी आदी आवश्यक…
