सुंदरगाव पुरस्कार तालुकास्तरिय स्पर्धेत हडी ग्रामपंचायत प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय…

दहा लाख रुपये व प्रमाणपत्र पारितोषिक देऊनकेला गौरव *💫मालवण दि.१५-:* महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०१९-२० तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत मालवण तालुक्यातून हडी ग्रामपंचायतींने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या हडी ग्रामपंचायतीला दहा लाख रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विविध…

Read More

अतिक्रमण हटाव चा आजही चुकला मुहूर्त…

आर ओ डब्ल्यू च्या आतील बांधकाम प्रकरण;हटाव मोहिमेविरोधात राजकीय दबाव असल्याची शहरात चर्चा *💫कणकवली दि.१६-:* शहरातील हायवे चौपदरीकरण च्या आर ओ डब्ल्यू लाईन च्या आतील इमारत बांधकाम आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला आजही मुहुर्त हुकला आहे. कणकवली शहरातील आर ओ डब्ल्यू लाईन च्या आतील बांधकामे व अतिक्रमण हटविण्यासाठी हायवे प्राधिकरण ने 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान…

Read More

कुडतरकर टेंब ग्रामपंचायतीचा सुंदर गाव म्हणून गौरव…

आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत मिळाला मान *💫सावंतवाडी दि.१६-:* आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सावंतवाडी तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने कुडतरकर टेंब ग्रामपंचायतीस तालुकास्तरावरील सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले आहे. ओरस येथील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक,…

Read More

सामाजिक न्यायभवन व वसतिगृहातील सुरक्षारक्षक व कामगारांचे कामबंद आंदोलन

सामाजिक न्याय भवन येथे छेडले धरणे आंदोलन;ठेकेदार कंपनीकडून मानधन रखडले सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक न्यायभवन व वसतिगृहात ठेकेदार कंपनी मार्फत करण्यात आलेल्या ३५ सुरक्षा रक्षकांना ५ महिन्यांचा तर ३३ सफाई कामगारांना ८ महिन्यांचे मानधन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले…

Read More

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा….

मालवण भाजपा महिला मोर्चाने पोलिसांना दिले निवेदन. *💫मालवण दि.१६-:* परळी येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे मागणी करणारे निवेदन मालवण तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आले आहे. या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव…

Read More

असलदे ग्रापंचायतचा स्मार्ट ग्राम म्हणून झाला गौरव….

कणकवली तालुक्यात प्रथम; ओरोस येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात झाला सन्मान. *💫कणकवली दि.१६-:* आर.आर. पाटील तालूका सुंदर गाव योजने अंतर्गत त्यांच्या पूण्यतीथी १६ फेब्रुवारी रोजी असलदे ग्रा.पं .स्मार्ट ग्राम मध्ये कणकवली तालुक्यात प्रथम आल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांच्या हस्ते सरपंच पंढरी वांयगणकर,ग्रामसेवक राजेंद्र सावंत यांचा सन्मान करण्यात आला आहे. ओरस येथील जिल्हा नियोजन सभागृहात हा…

Read More

पाडलोसमध्ये वनविभागाकडून बंदोबस्ताऐवजी केवळ पंचनामाच…!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी;पुन्हा केली हजारो रुपयांची चवळी फस्त *💫बांदा दि.१६-:* वन्यप्राण्यांचा अधिवास अशी ओळख झालेल्या पाडलोस गावात दिवसेंदिवस गव्यांचा उच्छाद वाढतच चालला आहे. यावर कोणत्याही उपाययोजना किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग पंचनामा करण्यापलीकडे ठोस पावले उचलत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ पंचनामा करण्यावरच अधिकारी धन्यता मानत असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण…

Read More

काळसे येथे बीएसएनएल मोबाईल टॉवरचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…

*💫मालवण दि.१६-:* काळसे गावात मोबाईल टॉवर उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून गेली अनेक वर्षे केली जात होती. आमदार सुनील प्रभू यांनीही टॉवर उभारणी व्हावी यासाठी विशेष मागणी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएल टॉवर मंजूर करून घेतला. या टॉवरचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते काळसे माळकेवाडी येथे सोमवारी करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त…

Read More

शेतकऱ्यांवर कोसळले द्विधा संकट…

रब्बी भात शेतीला फुलोरा व चिम रोग;वन्यप्राण्यांकडून पिकाचेही नुकसान *💫कुडाळ,दि.१६-:* शेतकरी आधीच संकटात असल्याने कोरोनाच्या काळात सर्व व्यवसायिक व शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.त्यातच यावर्षी रब्बी भात शेतीला फुलोरा व चिम आल्याने दाणा आलाच नाही.एकिकडे वर्षभर कोरोना संकटात तर दुसरीकडे मेहनत घेऊन भात शेती पिकवली तर संकट आले. करांच काय जीवन जगायच कस, संसाराचा गाडा…

Read More

*विधानसभेच्या वेळी संजू परब दिपक केसरकरांकडे होते पे – रोलवर

तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांचा संजू परब यांच्यावर पलटवार *💫सावंतवाडी दि.१६-:* विधानसभेच्या शेवटच्या चार दिवसात आमदार दिपक केसरकर यांच्याकडे पे – रोलवर नगराध्यक्ष संजू परब होते. असा पलटवार तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या भाजप प्रवेशावर बोलणे म्हणजे संजू परब यांची नौटंकी असल्याचा आरोप देखील रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत…

Read More
You cannot copy content of this page