आताची बाळासाहेबांची शिवसेना नव्हे; ही तर ‘औरंगी सेना’
प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला फटकारले कणकवली : ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर जनतेला वाटले होते की बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्व वादी , महिलांचा सन्मान करणारें , रयतेचे सरकार आले. परंतु झाले विपरीत. ठाकरे सरकार चे गब्रु सरकार झाले .कुंपणच शेत खाऊ लागले. लोकांना वाटले राज्याच्या पाटलाचे हात कलम करणाऱ्या महाराज्यांचे नाव लावणारी ही सेना…
