рд╕рд╣реНрдпрд╛рджреНрд░реАрдЪреНрдпрд╛ рдкрдЯреНрдЯреНрдпрд╛рддреАрд▓ рдЧрд╛рд╡рд╛рдВрдордзреНрдпреЗ рдмрд┐рдмрдЯреНрдпрд╛рдЪреА рджрд╣рд╢рдд
*ð«वैभववाडी दि.१७-:* सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे.बिबट्याने धुमाकूळ घातला असून दिवसा जणांवर हल्ले करत आहे. त्याने अनेक जनावरे ठार मारली आहेत.तर अनेक जनावरांवर जीवघेणा हल्ला केला आहे.जखमी जनावरांचे पंचनामे वन विभागाने करून नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेले अनेक दिवस सहयाद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.दिवसा चारण्यासाठी गेलेल्या जनावरांवर…
