तलावाकाठील परिसर होणार आता दररोज स्वच्छ….

आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचे कर्मचाऱ्यांना आदेश *💫सावंतवाडी दि०४-:* शहराचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलावाकाठी आज पासून नेहमी संध्याकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी दिली आहे. तशा प्रकारचे आदेशच त्यानी आरोग्य विभागाला दिले आहेत. शहरातील मोती तलावाकाठी रोज संध्याकाळी विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन बसत असतात परंतु…

Read More

ग्लोबल फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती

जिल्ह्यातील १५१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण *💫कुडाळ दि०४-:* जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्लोबल फाउंडेशन या संस्थेतर्फे जिल्ह्यातील गरीब होतकरू व हुशार अशा १५१ विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आली. या शिष्यवृत्तीसाठी वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेच्या सानिया विलास गावडे, करुणा संतोष तळेकर, प्रथमेश श्रीकांत हडकर, हर्षल सुभाष परुळेकर व अभिषेक उमेश…

Read More

बेकायदेशीररित्या बंदुका घेऊन शिकारीसाठी गेलेल्या १६ जणांची जामिनावर मुक्तता

गुरुवारी मध्यरात्री घेतले होते ताब्यात;४ लाख ३६ हजार ५० रूपयाचा मुद्देमाल जप्त *💫कुडाळ दि.०४-:* शिकारीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदुका व काडतुसा घेऊन बाव तिरांबीवाडी येथील जंगलात शिकारीसाठी जाणाऱ्या १६ जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांच्यावर शस्त्र परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईत पाच काडतुसाच्या बंदुका, आठ जिवंत काडतुसे,…

Read More

तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने हरवलेल्या मोबाईलचा लावला शोध.

वैभववाडीचे पो. काँ. संदीप राठोड यांचा सोनाळी  ग्रामस्थांकडून सत्कार. *💫वैभववाडी दि.०४-:* तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने वैभववाडीचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड यांनी काही तासात हरवलेल्या मोबाईलचा शोध लावत तो मोबाईल मालकाला परत केला आहे. पोलीस राठोड यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व संदीप राठोड यांचे मोबाइल मालक किशोर भोसले…

Read More

महाआवास अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे

पालकमंत्री उदय सामंत यांचे ऑनलाईन बैठकीत आवाहन *💫सिंधूदुर्गनगरी दि.०४-:* शासनाच्या आवास योजनेत सिंधूदुर्ग राज्यात प्रथम आहे, हे अभिमानास्पद आहे. परंतु याच्यावर समाधानी न राहता महा आवास अभियानमध्ये आपल्याला राज्यात प्रथम क्रमांक टिकवायचा आहे. यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यानी समन्वयाने काम केले पाहिजे. ज्या २८६ लाभार्थीना जागा नाही. त्यांची यादी तयार करून यातील किती…

Read More

*दिव्यांग प्राप्त असलेल्या मुलांचा पालकांनी खचून न जाता दिव्यांग व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ध्येय निश्चित करा- मदन भिसे*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०४-:* जगातील अनेक दिव्यांग व्यक्तीनी हिंमत जिद्दीच्या जोरावर जागतीक दर्जाचे यश मिळविले आहे. नोकरी, व्यवसाय या क्षेत्रासह क्रीडा प्रकारातही यश संपादन केले आहे. त्यामुळे दुर्दैवाने दिव्यांगत्व लाभलेल्या मुलांनी व त्यांच्या पालकानी खचून न जाता अशाप्रकारे यश मिळविलेल्या दिव्यांग व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय्य निश्चित करावे. या धेय्याला प्रचंड मेहनतीची जोड द्यावी. त्यातून तुम्हाला यश…

Read More

महावितरणचे अधिकारी वीज ग्राहकांची वीज समस्यांबाबत घेणार थेट भेट

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली माहिती *💫कुडाळ दि.०४-:* महावितरणचे अधिकारी मालवण कणकवली परिसरातील वीज ग्राहकांसाठी विजदेयक समस्याबाबत थेट भेट घेण्यासाठी ग्राहकांच्या जवळच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम 7 ते 12 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांनी दिली आहे . जगावर आलेल्या कोरोना संकटाने महाराष्ट्र राज्यात…

Read More

दिव्यांगांना अडचणी भासल्यास त्याचे निरसन करु : न्यायाधीश पाटील

*💫वेंगुर्ला दि.०४-:* दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतीमध्ये कोणतीही अडचण आल्यास तालुका विधी सेवा समिती वेंगुर्लातर्फे त्याचे निरसन केले जाईल, असे आश्वासन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वि. द. पाटील यांनी राष्ट्रीय दिव्यांग दिन प्रसंगी दिले. तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय येथे राष्ट्रीय दिव्यांग…

Read More

जिल्ह्यात एकूण ४ हजार ९६२ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या २६३ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९६२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

“त्या” आंबोली प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना जामीन मंजूर*

प्रत्येकी १५ हजाराचा जामीन मंजूर; अँड. परिमल नाईक यांनी पाहिले काम* *💫सावंतवाडी दि०४-:* तालुक्यातील आंबोली येथे काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेचा खून करून काही युवकांनी त्या ठिकाणी टाकला होता. या गुन्हात एकूण ५ आरोपी असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन होते. या दोन अल्पवयीन आरोपींना आज बाल न्यायालयात हजर केले असता…

Read More
You cannot copy content of this page