विधानसभा उमेदवारीसाठी राणेंच्या बंगल्यावर आला तेव्हा दहशतवाद दिसला नाही का?

भाजप तालुका सरचिटणीस अमित परब यांचा केसरकर यांना सवाल *⚡सावंतवाडी ता २९-:* विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा केसरकरांना आमदारकीचे तिकीट हवे होते. त्यावेळी केसरकर हे राणे यांच्या बंगल्यावर उमेदवारी मिळवण्यासाठी रांगेत उभे होते. त्यावेळी राणेंचा दहशतवाद केसरकरांना दिसला नाही का ? असा सवाल चराठा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप तालुका सरचिटणीस अमित परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला…

Read More

माझी भूमिका १७ नंतर जाहीर करेन

माजी राज्यमंत्री आ दीपक केसरकर यांच्या वक्तव्याने राजकीय भुवया उंचावल्या *⚡सावंतवाडी ता.२९-:* माझा राजकीय इतिहास हा रक्तरंजित नसल्याने पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला तरी मी तयार आहे. त्यामुळे माझी भूमिका मी १७ तारीख नंतरच स्पष्ट करेन असा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हा…

Read More

२ सप्टेंबरला महिला काथ्या औद्योगिक संस्थेत नारळ दिन होणार साजरा

आता कमर्शिअल नारळ शेती करा:-एम के गावडे, प्रज्ञा परब यांचे आवाहन *⚡वेंगुर्ले ता.२९-:* जागतिक नारळ दिनानिमित्त २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या कार्यालयात तज्ज्ञांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.नारळ शेती ही कोकणातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविणारी आहे. गेली अनेक वर्षे ठराविक शेतकरी नदी-नाल्यांच्या शेजारीच नारळाचे उत्पन्न घेत आहेत….

Read More

जनतेचे आशिर्वाद घेण्यासाठीच आलोय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सावंतवाडीत प्रतिपादन;जनतेच्या आशीर्वादामुळेच आतापर्यंत मंत्रीपदे भूषविल्याचेही केले जाहीर *⚡सावंतवाडी ता.२८ प्रसन्न गोंदावळे-:* केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर पावणे दोन महिन्यानंतर महाराष्ट्रात केवळ माझ्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. अवघ्या १५ – १६ वर्षाचा असताना मी शिवसेनेचा सदस्य झालो आणि त्यानंतर माझ्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली. त्यानंतर मी जी काही पदे भूषवली…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे सावंतवाडीत भव्य दिव्य स्वागत

*⚡सावंतवाडी ता.२८-:* शहरात आज सायंकाळी उशिरा कोकणचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे दिमाखदार पद्धतीत भव्य – दिव्य असे स्वागत करण्यात आले आहे. रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सावंतवाडी शहरात दाखल झाली. यावेळी जोरदार घोषणांनी सर्व सावंतवाडी परिसर दणाणून गेला होता. यावेळी नगराध्यक्ष संजू परब,…

Read More

*कुडाळ येथे नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे दमदार आगमन

विशाल परब यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन *⚡कुडाळ ता.२८-:* भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कुडाळ येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.

Read More

आ. नितेश राणेच्या माध्यमातून देवगडचा विकास करणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन देवगड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ विविध योजना सर्वसामान्य जनतेकरिता सुरू केल्या या माध्यमातून गरीबातल्या गरिबाला दोन वेळेचे जेवण मिळावे .वैयक्तिक सेवेचा लाभ मिळावा,या हेतूने ग्रामीण भागातील जनतेकरिता योजना राबविल्या.याचा लाभही या तालुक्यातील जनतेला झाला असून देवगड तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला प्रेम दिले, आणि या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७हजार ८२१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ५३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

केंद्रीय मंत्री ना. राणे यांचा दोडामार्गमध्ये उद्या सत्कार करणार;

जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत *⚡दोडामार्ग ता.२८सुमित दळवी-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोडामार्ग मध्ये रविवारी २९ ऑगस्ट रोजी “जन आशीर्वाद यात्रा ” होणार आहे.केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात प्रथमच येणाऱ्या नारायण राणे यांचे स्वागत मोठ्या दिमाखात होणार आहे तर त्यांचा सत्कार सुध्दा करण्यात येणार आहे. नारायण राणे यांच्या जल्लोषी स्वागतासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज झाले असून…

Read More

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जनआशीर्वाद यात्रेत ना.नारायण राणे यांच्याशी संवाद साधतात तेव्हा…

*⚡कणकवली ता.२८-:* जन आशीर्वाद यात्रेचा स्वागताचा सोहळा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एक फोन आला. व राणेंनी सर्व कार्यकर्त्यांना घोषणाबाजी देत असताना शांत करत कार्यकर्त्यांसमोर त्या फोनवर चर्चा केली. राणेंना आलेला तो फोन कुणाचा? याबाबत माहिती घेतली असता “तो” फोन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा असल्याची माहिती दिली. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री…

Read More
You cannot copy content of this page