माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
*⚡कणकवली ता.२९-:* स्वातंत्र्योत्तर भारत काल , आज आणि उद्या ‘ ह्या विषयावर माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे . रू . ५,००० / – रू .४,००० / – , रु .३,००० / – रु .२,००० / – व रू .१,००० / – अशी गुणानुक्रमे पारितोषिके ठेवली आहेत. निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्या…
