पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे संगोपन करा…
तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन… मालवण दि प्रतिनिधी आज ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जटिल बनत असल्याने वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षाचे संगोपन करणे ही महत्त्वाची बाब असून गेली काही वर्षे वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल हे वडाचापाट गाव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना उत्पन्न देणाऱ्या वृक्षाचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम…
