तलावाकाठी कचऱ्याचे साम्राज्य…

पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी… *⚡सावंतवाडी ता.२५-: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोती तलावाकाठी गार्डन समोर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. आज नाताळ असल्याने तलावाकाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु , ही दुर्गंधी पाहून त्यांनी नगरपालिके विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

तलावाकाठी कचऱ्याचे साम्राज्य…

पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी… *⚡सावंतवाडी ता.२५-: नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोती तलावाकाठी गार्डन समोर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे. आज नाताळ असल्याने तलावाकाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु , ही दुर्गंधी पाहून त्यांनी नगरपालिके विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

करूळ, कुंभवडे चोरीचा छडा

सतीश झाझमला संशयित म्हणून ताब्यात;सावंतवाडीत झालेल्या चोरीतही होता हात *⚡वैभववाडी ता.२५-:* तालुक्यातील करूळ आणि कुंभवडे येथील तीन मंदिरातील चोरीचा छडा लागला आहे. या मंदीरातील चोरीची कबुली संशयित आरोपी सतिश मुरलीधर झाझम (रा.तळेबाजर देवगड)याने वैभववाडी पोलीसांना दिली आहे. सावंतवाडी येथील चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या झाझम याने कबुली दिली आहे. ज्ञमहिनाभरापुर्वी तालुक्यातील तीन मंदिरात चोरी झाली…

Read More

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमाराचा मृत्यू

*⚡मालवण ता.२५-:* समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बाळकृष्ण विठोबा परब (वय ५२ रा. सर्जेकोट मिर्याबांद) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली. याबाबत शिवदास परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जेकोट येथील बाळकृष्ण परब हे मासेमारीसाठी नौकेतून समुद्रात गेले असता अचानक त्यांच्या छातीत…

Read More

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माजी नागराध्यक्ष संजू परब यांच्या नूतन वास्तूला भेट

सावंतवाडी : सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या येथील ‘जगदंब’ या नूतन निवासस्थानी भेट दिली. यावेळी परब परिवाराच्यावतीने राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Read More

आमदार नितेश राणे, गोट्या सावंत कणकवली पोलिस स्थानकात हजर

संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बजावली होती नोटीस *⚡कणकवली ता.२५-:* शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात बजावलेल्या नोटीसीनुसार आज हजेरी लावली.या हल्लाप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी नोटीस बजावली होती.चौकशीसाठी आमदार नितेश राणे,गोट्या सावंत कणकवली पोलीस स्थानकात आज दाखल होत आपले…

Read More

मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कारसंदीप बोडवे, ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ सिद्धेश आचरेकर *⚡मालवण ता.२५-:* मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे सन २०२०-२१ या वर्षाचे कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार महेश सरनाईक, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार संदीप बोडवे तर पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’…

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले माजी प्रधानमंत्री वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन…

*⚡सावंतवाडी ता.२५-: देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. आज सावंतवाडी येथील शिल्पग्राम येथे अभिवादन कार्यक्रमाचे भाजप कडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक उदय नाईक, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,…

Read More

अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणातील सहा संशयितांना सशर्त जामीन

*⚡मालवण ता.२५-:* मालवण तालुक्यातील काळसे येथील कर्ली खाडीपात्रातील शासनाच्या मालकीच्या वाळूचे उत्खनन करून त्याची चोरी केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या काळसे बागवाडी येथील सहा संशयितांची जिल्हा व सत्र न्यायाधीश, ओरोस यांनी प्रत्येकी २५ हजारांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींतर्फे ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले. काळसे बागवाडी येथील…

Read More

निराधारांना थंडीतून रक्षण होण्यासाठी दिले ब्लँकेट

वेंगुर्ल्यातील तरुणाचा मदतीचा हात वेंगुर्ला प्रतिनिधी- सध्या राज्यभर जोरदार कडाक्याची थंडी असून सर्वचजण गारठले आहेत. थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी शेकोटी, उबदार स्वेटर, चादर, कानटोपी यांचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, जे अनाथ आहेत, जे बाहेर घराच्या छायेपासून लांब आहेत अशांना थंडीपासून वाचण्यासाठी ह्यापैकी काही मिळत नसल्याने त्याच स्थितीत ते थंडीत कुडकुडत झोपत आहेत. याचीच जाणीव ठेवत…

Read More
You cannot copy content of this page