सैनिकांच्या शौ-याची पुस्तके शाळांमध्ये द्या-ब्रिगेडियर सावंत
⚡वेंगुर्ला ता.२४-: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकवण्याचे ख-या अर्थाने काम सैनिकांनी केले. अशा सैनिकांच्या मुलाखती घेवून त्यांचे अनुभव लिखित करून त्यांचे पुस्तक छापणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक समित्यांनी पुढाकार घ्यावा सैनिकांच्या शौ-याची पुस्तके प्रत्येक शाळेत दिली पाहिजेत तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये सैनिकांच्या शौ-र्याचे धडे आले पाहिजेत. जेणेकरून पुढील पिढी यातून प्रेरणा घेईल असे प्रतिपादन ब्रिगेडीयर सुधीर सावंत…
